आता पहिल्यासारखं फारसं लिहू वाटत नाय, आन् फक्त टि.आर.पी साठी लिहिणं माझ्या बुद्धीला पटत नाय तरीबी सध्याचं वातावरणंच झालंय इतकं गढूळ की निवळी फिरीवल्याशिवायबी दम निघत नाय म्हणून हा काव्यप्रपंच. नेते मंडळींच्या उधो उधोतून मिळालाच थोडा येळ तर हेबी नक्की वाचा दोस्तहो शेवटी बाप आणि मातीच जास्त महत्वाची ओ.
Monday, May 23, 2022
Subscribe to:
Comments (Atom)
भेटला विठ्ठल
कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....
-
कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....
-
आज खांदं मळणीचा दिस, सकाळपसुनच कपाटातल्या चंगाळ्या, कंडं, माटाड्या, गळ्यातला गोगर, झुली, पायातलं तोडं ही बैलांची समदी आभुषणं भाहीर काढली. चं...
-
डॉ.कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच बार्शी येथे पार पडला. सदर पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक...