नेतेमंडळी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने करतात, प्रसार माध्यमे तेच ते अधोरेखित करून दाखवत राहतात. पक्षप्रेमापोटी किंवा व्यक्तिप्रेमापोटी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमने सामने टोकाचा विरोध करतात. त्यातून जो संघर्ष आणि लढाई होते त्यात सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्तेच धारातीर्थी पडतात. अशा वेळी मग मिर्झापुर मधला हा डायलॉग आठवतो "जब कुर्बानी देणे का टाईम आये तो, कुर्बानी सिपाही की दि जाती है, राजा और राजकुमार तो जिंदा रेहते है गद्दीपे बैठणे के लिये."
Tuesday, August 24, 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
गुलीगत सुरजचा विजय असो !
निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय ! ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...
-
खरं सांगू जेव्हा हे उद्घाटन झाले तेव्हाच मी महाराजांच्या या शिल्पाबद्दल लिहिणार होतो. पण आपली माणसं परखड गोष्टी मांडल्यावर सुद्धा टिकेचे धनी...
-
हा आहे माझा पांगरीचा मित्र राहुल . आज मुद्दामहून याची कहाणी तुमच्यासोबत शेअर करीत आहे . जर तुम्ही कर्जबाजारी असा...
-
निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय ! ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...
No comments:
Post a Comment