Tuesday, August 24, 2021

जाऊंद्या ना !

नेतेमंडळी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने करतात, प्रसार माध्यमे तेच ते अधोरेखित करून दाखवत राहतात. पक्षप्रेमापोटी किंवा व्यक्तिप्रेमापोटी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमने सामने टोकाचा विरोध करतात. त्यातून जो संघर्ष आणि लढाई होते त्यात सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्तेच धारातीर्थी पडतात. अशा वेळी मग मिर्झापुर मधला हा डायलॉग आठवतो "जब कुर्बानी देणे का टाईम आये तो, कुर्बानी सिपाही की दि जाती है, राजा और राजकुमार तो जिंदा रेहते है गद्दीपे बैठणे के लिये."

No comments:

Post a Comment

भेटला विठ्ठल

कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....