Friday, April 30, 2021
कोरोना
हे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भेटला विठ्ठल
कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....
-
कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....
-
आज खांदं मळणीचा दिस, सकाळपसुनच कपाटातल्या चंगाळ्या, कंडं, माटाड्या, गळ्यातला गोगर, झुली, पायातलं तोडं ही बैलांची समदी आभुषणं भाहीर काढली. चं...
-
डॉ.कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच बार्शी येथे पार पडला. सदर पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक...
No comments:
Post a Comment