Thursday, April 29, 2021

मला तोडले नसतेस तर ?

विकासकामे, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आजपर्यंत माणसाने करोडो झाडांच्या कत्तली केल्या आहेत. क्षणाक्षणाला रक्तातली ऑक्सिजन पातळी तापसणारा माणूस वातावरणातली ऑक्सिजन पातळी तपासायला विसरत चाललाय. याच विचाराला अनुसरून निदान या कोरोनाच्या भयंकर वातावरणात तरी आपल्या आयुष्यातील झाडांचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी लिहिलेली ही माझी काव्य रचना.


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...