Thursday, September 7, 2023

जातींचा इतिहास आणि वास्तव

आपल्या राज्यात ,,, नावाच्या जाती आहेतज्यातील  जातीच्या पूर्वजांकडे भरपूर जमीन होतीमोठ मोठे वाडे होतेकुटुंब सधन होती जातीच्या घरी आणि शेतात  जातीचे लोक कामाला असायचे


 जातीच्या लोकांकडे कौशल्य होते पण स्वतःची जमीन नसल्याने शेतातली किंवा इतर उद्योग व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे.


 आणि  जातीचे लोक उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे  आणि  जातीवर अवलंबून असायचेत्यांना स्वतःची जमीन नव्हतीराहायला पक्की घरे नव्हतीखूप कष्ट करून देखील मोबदल्यात फक्त शिळ्या भाकरी किंवा कालवण मिळायचे


 जातीतील काहींनी  आणि  जातीतील लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही काही काळ अमानुष वागणूक दिल्याने  जातीतील लोकांना  जातीबद्दल अन्यायाची भावना आहे


देश स्वतंत्र झाला जातींना आरक्षण मिळालेत्यामुळे शिक्षण मिळालेनोकऱ्या मिळाल्या आणि समानता आणण्याचे क्रांतिकारक पाऊल पडले


काही वर्ष सरली,

मग


 जातीच्या लोकांकडील जमिनींचे विभाजन होवून होवून आता बहुतांशी लोक अल्पभूधारक झालेनापिकीदुष्काळशेतमालाचा कवडीमोल भाव त्यामुळे सर्वाधिक आत्महत्या  जातीतील शेतकऱ्यांच्या झाल्यात्यांच्या मुलांनाही मग नोकरी हाच उत्तम पर्याय वाटू लागला


आता काही  किंवा  जातीच्या लोकांकडे  जातीचे लोक कामाला असतातकाही  जातीच्या लोकांकडे अजूनही ड जातीचे लोक काम करतात


अलीकडील काळात  जातीतील काही लोक सधनजमीनदार झालेततर काही लोक अजूनही भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखाली आहेत जातीचे काही लोक शेकडोहजारो एकर जमिनीचे मालक झालेत तर बहुतांशी लोक भूमिहीन होवून शेतमजुरी करीत आहेत.


 जातीतील काही कुटुंब आता श्रीमंत झाली आहेत तरी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळते जातीतील काही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आली आहेत पण त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही.


आता शासकीय नोकऱ्यांची जाहिरात निघतेपरीक्षा होतेनिकाल लागतो.


 जातीतील आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या काही उमेदवारांना कमी मार्क पडले तरी आरक्षणातून नोकरी मिळते जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या काही उमेदवारांना जास्त मार्क पडूनही फक्त आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाहीमग अशा उमेदवारांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होते


 आणि  जातींची लोकसंख्या  आणि  च्या तुलनेत जास्त असल्याने वर्षानुवर्ष  जातीचे राजकारणावर वर्चस्व आहेड जातींना आरक्षण देण्यासाठी  जातीचेही योगदान आहे


 जातींचे सामाजिक दृष्ट्या मागसलेपण सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण आहे तर  जात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत असल्याने त्यांना आरक्षण नाही


गेल्या सत्तर वर्षांत खूप गोष्टी बदलल्या आहेत.


नोकरीउद्योगशेती आणि व्यवसायाच्या माध्यमातून   या जातीतील उच्चभ्रू लोकांची श्रीमंत नावाची एक जात तयार झाली आहे आणि त्याच सर्व जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची गरीब नावाची एक जात तयार झाली आहेआरक्षणाची खरी गरज आता  मधील सर्वच गरिबांना आहे.


विशाल गरड

 सप्टेंबर २०२३पांगरी




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...